कृपया प्रतीक्षा करा...

समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र

विश्वस्त संख्या नोंदणी क्रमांक.F २३५९१/ मुंबई
"सरस ते साहित्य, समरस तो साहित्यिक"
मैत्रेय (समरसता साहित्य परिषदेचा ब्लॉग)
स्पर्धेविषयी

समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र

समरसता साहित्य परिषद ही महाराष्ट्रातील साहित्यिक व सामाजिक चळवळींना जोडणारी संस्था असून, संत परंपरेतील समतेचा व समरसतेचा विचार साहित्याच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचवण्याचे कार्य करते. संत शिरोमणी श्री रविदास महाराज यांच्या ६५० व्या प्रकटदिनानिमित्त, त्यांच्या भक्ती, समता आणि कर्मयोगाच्या शिकवणीचा प्रसार करण्यासाठी ही राज्यस्तरीय लेखन स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे.

स्पर्धेचा उद्देश

संत शिरोमणी रविदास महाराजांचे विचार, त्यांची भक्ती-परंपरेतील भूमिका आणि सामाजिक समरसतेचा त्यांचा संदेश नव्या पिढीपर्यंत लेखनाच्या माध्यमातून पोहोचवणे.

व्याप्ती

महाराष्ट्रातील ८ विभागीय स्तरांवर तसेच बृहन्महाराष्ट्र (भारत व जगभरातील मराठी भाषक) या गटातून स्पर्धा घेतली जाईल. विभागीय विजेत्यांमधून प्रादेशिक (राज्य) स्तरावरील विजेते निवडले जातील.

तज्ज्ञ परीक्षक मंडळ

परीक्षक

प्रा. डॉ. ईश्वर नंदापुरे
परीक्षक गटाचे प्रमुख — प्रा. डॉ. ईश्वर नंदापुरे, नागपूर (ज्येष्ठ लेखक, समीक्षक आणि अध्यक्ष समरसता साहित्य परिषद)
प्रा. डॉ. राजेंद्र नाईकवाडे

प्रा. डॉ. राजेंद्र नाईकवाडे

ज्येष्ठ परीक्षक, लेखक, मराठी अध्यापक — नागपूर
प्रा. डॉ. विजय राठोड

प्रा. डॉ. विजय राठोड

मराठी अध्यापक, लेखक — नागपूर
श्री. रवींद्र गोळे

श्री. रवींद्र गोळे

लेखक, संपादक — मुंबई
डॉ. रमा गर्गे

डॉ. रमा गर्गे

लेखिका, तत्त्वज्ञान अध्यापिका — कोल्हापूर
डॉ. गजानन होडे

डॉ. गजानन होडे

बालभारती अभ्यासक्रम समिती सदस्य, लेखक-संशोधक — नाशिक
डॉ. विनीता तेलंग

डॉ. विनीता तेलंग

लेखिका — सांगली
प्रा. डॉ. उज्ज्वला हातांगळे-मोरे

प्रा. डॉ. उज्ज्वला हातांगळे-मोरे

मराठी अध्यापिका, लेखिका — पुणे
प्रा. डॉ. लता मोरे

प्रा. डॉ. लता मोरे

मराठी अध्यापिका, लेखिका — जळगाव