कृपया प्रतीक्षा करा...

समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र

विश्वस्त संख्या नोंदणी क्रमांक.F २३५९१/ मुंबई
"सरस ते साहित्य, समरस तो साहित्यिक"
मैत्रेय (समरसता साहित्य परिषदेचा ब्लॉग)
भव्य राज्यस्तरीय लेखन स्पर्धा · २०२६

संत शिरोमणी श्री रविदास महाराज यांच्या ६५० व्या प्रकटदिनानिमित्त लेखन स्पर्धा

भक्ती, समता आणि कर्मयोगाचा संदेश देणाऱ्या संत शिरोमणी रविदास महाराजांच्या विचारांवर आधारित राज्यस्तरीय लेखन स्पर्धेत सहभागी व्हा. महाराष्ट्रातील ८ विभागांतून तसेच बृहन्महाराष्ट्रातून (देश-विदेशातील मराठी लेखकांसाठी) सहभाग घेता येईल.

स्पर्धेचा तपशील

एकूण विभाग:८ विभाग
पारितोषिके:
विभागीय(८ विभागांत)
प्रादेशिक
🥇 ₹७,००० (प्रत्येक विभागात १)
🥈 ₹५,००० (प्रत्येक विभागात १)
🥉 ₹३,००० (प्रत्येक विभागात १)
⭐ ₹१,००० (प्रत्येक विभागात ३)
🥇 ₹२१,००० (राज्यातून १)
🥈 ₹१५,००० (राज्यातून १)
🥉 ₹११,००० (राज्यातून १)
⭐ ₹७,५०० (राज्यातून ३)
शब्दमर्यादा:१८०० शब्द
लेखन पाठवण्याची अंतिम तारीख:३० नोव्हेंबर २०२६
निकाल जाहीर:१ जानेवारी २०२७
विषय

लेखनासाठी विषय (यापैकी एक निवडावा)

प्रक्रिया

सहभागी कसे व्हाल?

०१

नोंदणी करा

ई-मेलवर OTP येईल, त्यानंतर तुमची माहिती भरा.

०२

विषय व विभाग निवडा

दिलेल्या ५ विषयांपैकी एक विषय आणि स्वतःचा विभाग निवडा.

०३

लेखन सादर करा

मराठी मजकूर पेस्ट करा किंवा PDF (कमाल २MB) अपलोड करा.

०४

निकालाची प्रतीक्षा

तज्ज्ञ परीक्षकांकडून तपासणीनंतर १ जानेवारी २०२७ रोजी निकाल.