कृपया प्रतीक्षा करा...

समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र

विश्वस्त संख्या नोंदणी क्रमांक.F २३५९१/ मुंबई
"सरस ते साहित्य, समरस तो साहित्यिक"
मैत्रेय (समरसता साहित्य परिषदेचा ब्लॉग)
मुख्यपृष्ठ ब्लॉग सामाजिक समरसतेचा संदेश
सामाजिक समरसतेचा संदेश
लेखक : समरसता साहित्य परिषद
दिनांक : 29-08-2026

सामाजिक समरसतेचा संदेश

वाढते अतिक्रमण, विकासकामात होणारी वृक्षतोड, वातावरणातील बदल अशा विविध कारणांमुळे वसईचा हरित पट्टा नष्ट होऊ लागला आहे. पर्यावरणाचा समतोल राखला जावा यासाठी यावर्षी महापालिकेने ५० हजार वृक्षांचे रोपण करण्याचा संकल्प केला आहे. आतापर्यंत विविध ठिकाणच्या भागात महापालिकेचा पर्यावरण विभाग व सामाजिक संस्था यांच्या मदतीने पाच हजार वृक्षांची लागवड करण्यात आली आहे.
वाढते अतिक्रमण, विकासकामात होणारी वृक्षतोड, वातावरणातील बदल अशा विविध कारणांमुळे वसईचा हरित पट्टा नष्ट होऊ लागला आहे. पर्यावरणाचा समतोल राखला जावा यासाठी यावर्षी महापालिकेने ५० हजार वृक्षांचे रोपण करण्याचा संकल्प केला आहे. आतापर्यंत विविध ठिकाणच्या भागात महापालिकेचा पर्यावरण विभाग व सामाजिक संस्था यांच्या मदतीने पाच हजार वृक्षांची लागवड करण्यात आली आहे.

वाढते अतिक्रमण, विकासकामात होणारी वृक्षतोड, वातावरणातील बदल अशा विविध कारणांमुळे वसईचा हरित पट्टा नष्ट होऊ लागला आहे. पर्यावरणाचा समतोल राखला जावा यासाठी यावर्षी महापालिकेने ५० हजार वृक्षांचे रोपण करण्याचा संकल्प केला आहे. आतापर्यंत विविध ठिकाणच्या भागात महापालिकेचा पर्यावरण विभाग व सामाजिक संस्था यांच्या मदतीने पाच हजार वृक्षांची लागवड करण्यात आली आहे.
वाढते अतिक्रमण, विकासकामात होणारी वृक्षतोड, वातावरणातील बदल अशा विविध कारणांमुळे वसईचा हरित पट्टा नष्ट होऊ लागला आहे. पर्यावरणाचा समतोल राखला जावा यासाठी यावर्षी महापालिकेने ५० हजार वृक्षांचे रोपण करण्याचा संकल्प केला आहे. आतापर्यंत विविध ठिकाणच्या भागात महापालिकेचा पर्यावरण विभाग व सामाजिक संस्था यांच्या मदतीने पाच हजार वृक्षांची लागवड करण्यात आली आहे.